राज्यात एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. निर्बंध शिथिल करताना राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास मूभा देण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता होती. मात्र, राज्य सरकारने लोकल प्रवासाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी किती महिने दगदग सोसावी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारकडून लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवण्यात आल्यानं टोला लगावला आहे. कार्यालये सुरू केली, पण लोकल बंद. आमचा सीएम जगात भारी”, असं म्हणत मनसेनं टीकास्त्र डागलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा