मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना होण्यापूर्वी म्हणजे १ मे २०१७ पूर्वी विकासकाने खरेदीदाराला दिलेले घर वितरण पत्र अधिकृत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी दिला आहे. त्यामुळे करारनामा झालेला नाही. मात्र वितरण पत्र असलेल्या हजारो खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे. अशा वितरण पत्र असलेल्या खरेदीदारांसोबत आता संबंधित विकासकाला करारनामा करणे बंधनकारक असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा