मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील वसाहतीत २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तीन वर्षे झाली, तरी तेथील सर्व रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एकूण १५५ झोपडीधारकांपैकी ७३ झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. वनखात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसन रखडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून रहिवासी येथे राहत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा