मुंबई : एकमेकांच्या हिताचा विचार आणि आपल्या मनातील संवेदना जागृत ठेवत करुणेची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न केला तर दैनंदिन समस्यांचे सहजपणे निराकरण होईल, असा विश्वास अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील वलय आणि प्रसिद्धीपासून दूर राहात आपल्या कलेतील सच्चेपणा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिपाठी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने उलगडत गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा