मुंबई : सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. पण त्या कागदावरच राहिल्या आहेत. राज्यातील सुमारे दोन लाख पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य, घराचे प्रश्न याबाबत योग्य नियोजन आवश्यक आहे. एकीकडे बदल्या, नियुक्त्यांमधील वशिलेबाजी आणि कर्तव्याच्या अवेळी वेळांमुळे त्रासलेल्या पोलिसांना कौटुंबिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस कर्मचारी कर्तव्याच्या अनियमित वेळांबाबतचे गाऱ्हाणे मांडत आहेत. त्यात आठ तास कर्तव्या कालावधी, १२-२४ कर्तव्य कालावधी अशा विविध संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. पण पोलिसांच्या मूळ समस्यांची सोडवणूक होते की नाही, हे तपासण्याची तसदीही घेतली जात नसल्याची खंत पोलीस व्यक्त करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा