मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून त्यासंदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभर मराठा समाजाकडून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात येऊन विजयाचा गुलाल उधळावा आणि आम्हाला भेटावे, अशी मागणी आझाद मैदानात एकवटलेल्या काही मराठा आंदोलकांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा