मुंबई : विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यातील एक जण कायद्याच्या कलम ५नुसार विवाह नोंदणी झालेल्या जिल्ह्यात सलग ३० दिवस वास्तव्यास नसणे हे त्यांचा विवाह बेकायदा ठरवून रद्द करण्याचे कारण असू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. किंबहुना, अशा विवाहाला नोंदणी विवाह कार्यालय निबंधकांनी विवाह प्रमाणपत्र दिल्यानंतर कायदेशीर मान्यता प्राप्त होते आणि न्यायालयाद्वारे रद्द केला जाईपर्यंत तो कायदेशीर राहतो, असेही न्यायालयाने प्रामुख्याने अधोरेखित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा