मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी आंदोलन करून राज्यपालांचा निषेध केला. औरंगाबादमधील समारंभात कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष्य केले. राज्यातील जनताच फडणवीस यांना धडा शिकवेल, असे पटोले म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा