कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात १० हजार २७० कोटींची वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र खर्च वाढण्यामागे कारशेड हेच एकमेव कारण नसून अनेक कारणे असल्याचे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) सांगितले. प्रकल्पाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामास सुरूवात होण्यास बराच वेळ गेल्याने तसेच मुंबईसारख्या शहरात भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याने खर्च वाढल्याचेही स्पष्ट केले आहे. मेट्रो ३ च्या प्रकल्प खर्चातील ही वाढ २०१८ पासून सुरू झाली असून ही वाढ २०२१ पर्यंतची आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा