पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि विलेपार्ले या स्थानकांदरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली असली, तरी या आणीबाणीच्या प्रसंगी मेट्रोने मात्र मुंबईकरांना चांगलाच हात दिला. अंधेरी स्थानकात अडकलेल्या हजारो प्रवाशांना घाटकोपपर्यंत सुखरूप पोहोचवण्याचे काम मंगळवारी मेट्रोने केले. या अपघाताच्या दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या २० हजारांनी वाढली. विशेष म्हणजे बेस्टप्रमाणे मेट्रोनेही या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर यादरम्यान विशेष फेऱ्या चालवत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा