अंबरनाथमधील २५३१ घरांसह २२ दुकानांच्या प्रकल्पासाठी मागणी निर्धारण सर्वेक्षण
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार-बोळींजमध्ये सर्वात मोठा गृहप्रकल्प बांधला असून या प्रकल्पातील हजारो घरे विक्रीविना धूळ खात पडून आहेत. तर कोकण मंडळाच्या इतर ठिकाणच्या घरांकडेही अर्जदारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे मंडळ आर्थिक विवंचनेत असून यापुढे घरे विक्रीविना धूळ खात पडून राहू नये यासाठी मंडळाने आता घरांची मागणी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंबरनाथमधील दोन प्रकल्पांतील २५३१ घरांसह २२ दुकानांच्या बांधणीसाठी मागणी निर्धारण सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान हे सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणात इच्छुकांकडून घराला मागणी आली तरच त्यांच्या बांधणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा