मुंबई : दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईबाहेर फेकण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे. मात्र हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार करीत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे देण्याची मागणी ‘गिरणी कामगार एकजूट’ने केली आहे. या मागणीसाठी गुरुवारी ‘एकजूट’ने आझाद मैदानावर मार्चा काढला होता. गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे देण्याचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी यावेळी केली. ही मागणी अधिवेशनादररम्यान मान्य करावी, अन्यथा अधिवेशन संपताच सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयांबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘गिरणी कामगार एकजूट’ने दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा