काशिफ खानने राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्यावर पार्टीत येण्यास दबाव टाकला होता. तसेच तो आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांना पार्टीत बोलावण्याचा विचार करत होता. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र झाला असता, असे खळबळजन दावा नवाब मलिक यांनी रविवारी केला होता. त्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा