राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानांमध्ये सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत विक्री करण्यास मुभा दिली होती. त्यामुळे अनेक जण खरेदीच्या नावाने घराबाहेर पडून शहरात मुक्तसंचार करीत होते. त्यामुळे राज्य शासनाने ही दुकाने आता सकाळी 7 ते 11 यावेळेत खुली ठेवण्यास मुभा दिली असून त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालय अशा जीवनाश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांबाहेर नागरिकांची झुंबळ उडाल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा