मुंबई : ‘गाण्यातून कलाकाराची अनुभूती, मनोभूमिका ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्या मनावर परिणाम करते. ‘स्वान्त: सुखाय, बहुजन हिताय’ या पध्दतीने गायली जाणारी गाणी निव्वळ मनोरंजनापलिकडे जात ऐकणाऱ्यावर कळत नकळत संस्कार घडवतात. आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबियांनी गायलेली गाणी, त्यांचे संगीत हे भक्तीचा, देशभक्तीचा संस्कार घडवणारे आहे. आपले गाणे लोकांंसमोर अशाप्रकारे जावे जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या मनुष्यत्वाला, राष्ट्रीयत्वाला, व्यक्तित्वाला अनुकूल असा होईल याचे भान जपणारे हे गायक – संगीतकार आहेत’, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना त्यांनी आशा भोसले यांच्या गाण्याचे भरभरून कौतुक केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा