नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक मुंबईकर उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी निघाले आहेत. त्यामुळे आज सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गर्दी एवढी जास्त होती की विमानतळाचे टर्मिनल एखाद्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनसारखे दिसत होते. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला या गर्दीचा अंदाज होता आणि त्यामुळे काही विमान कंपन्यांना सांताक्रूझ टर्मिनलवर हलवले होते.” दरम्यान, या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्यांच्या विमानापर्यंत पोहोचता न आल्याचाही प्रकार घडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा