मुंबई : शहर आणि उपनगरात मंगळवारी प्रकर्षाने उकाडा जाणवत होता. यामुळे दुपारी रस्त्यावरील वर्दळ काहीशी कमी होती. एखाद्या वाळवंटी प्रदेशात राहिल्याप्रमाणे सातत्याने उष्ण वारे नागरिकांनी अनुभवले. तसेच कोरड्या वाऱ्यांनी दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरश: चटके बसत होते. आर्द्रतेमुळे येणारा घाम परवडला, पण कोरड्या हवेमध्ये भाजून निघाल्याची जाणीव असह्य असल्याची भावना अनेक मुंबईकरांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा