मुंबई : महापालिकेच्या नगरअभियंता खात्यामार्फत २५ फेब्रुवारी रोजी दुय्यम व सहाय्यक अभियंता पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत दुय्यम आणि कनिष्ठ संवर्गातील उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न छापल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे. तसेच, दोन्ही संवर्गात सारखीच प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या गोंधळामुळे परीक्षेच्या गुणसंख्येवर परिणाम होणार असल्याची चिंता उमेदवारांना सतावत आहे. परिणामी, चुकीच्या प्रश्नांसाठी सर्व अभियंत्यांना ४ गुण देण्यात यावे, अशी मागणी अभियंता संवर्गाने केली आहे. त्याचबरोबर दोन्ही संवर्गातील उमेदवारांना सारखीच प्रश्नपत्रिका मिळणे, ही बाब धक्कादायक असल्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच काही अभियंत्यांनी फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा