मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवरही पाणी साठलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऑफिस गाठणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच मुंबईत सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तसंच महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा