मुंबई : पावसाळ्यात कोणत्याडी झोपड्यांवर कारवाई न करण्याबाबत शासन निर्णय आहे. असे असताना पवईतील जय भीम नगर येथील झोपड्यांवर कारवाई का केली गेली ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी महापालिका आणि राज्य सरकारला केला. तसेच, त्याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. कारवाई चुकीच्या पद्धतीने केली गेली की नाही हे प्रकरणाच्या सविस्तर सुनावणीच्या वेळी ऐकण्याचेही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा