मुंबई : गोवंडी शिवाजीनगर येथील भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडावरील झाडांसभोवती केलेल्या काँक्रीटीकरणाबाबत तक्रार करून दोन महिने काहीच कारवाई न करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने बुधवारी धारेवर धरले. तसेच, या झाडांभोवतीचे कांक्रिटीकरण तात्काळ हटविण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर लागलीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण हटवण्यास सुरूवात केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा