मुंबई : मनोरुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही स्पष्ट धोरण नाही, अशी टिप्पणी करताना अशा रुग्णांचे योग्य आणि जलद पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण पूर्णपणे कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच, सहा महिन्यांत हे धोरण आखण्याचे आदेश सरकारला दिले. याशिवाय, चार महिन्यांत सहा अतिरिक्त पुनर्वसन केंद्रे सुरू करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा