मुंबई : खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास तो विकासकाकडे व्याजाची मागणी करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) तसेच अपीलेट प्राधिकरणाकडे मोठ्या संख्येने प्रलंबित असलेल्या खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी विकासकाचे अपील फेटाळून लावत खरेदीदारांना उशिराने मिळालेल्या ताब्यासाठी व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. स्थावर संपदा कायद्यातील कलम १८ अन्वये विकासकाने घराचा ताबा उशिरा दिल्यास खरेदीदाराला प्रकल्पातून बाहेर पडता येते किंवा उशिरा ताबा मिळालेल्या कालावधीसाठी व्याज देणे विकासकाला बंधनकारक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा