मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सिकलसेल अनिमिया या अनुवांशिक आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने मागील वर्षीपासून देशभरात सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेला सुरुवात केली असून या अंतर्गत आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या गतीने याबाबत आरोग्य तपासणी होणे अपेक्षित आहे तेवढी होत नसल्याचे एकीकडे दिसून येते. तर दुसरीकडे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय लाढ झाली आहे. सिकलसेल ॲनिमियाच्या रुग्णांची स्थिती ही ‘ना जगू देतो ना मरू देतो’ अशी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा