मुंबई : जगभरातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या वाहतुकीपैकी एक म्हणजे मुंबईतील लोकल सेवा. मुंबईतील महत्त्वाच्या गर्दीच्या स्थानकांतून काही मिनिटांतमध्ये लोकलची एक फेरी होते. त्यामुळे अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या लोकल मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दोन लोकलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जात आहे. मुंबईच्या लोकल मार्गावर अत्याधुनिक कवच ४.० प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे दोन लोकलमधील १८० सेकंदाचे अंतर १५० सेकंदावर येणार आहे. परिणामी, येत्या काळात अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्यांची भर पडेल, असा दावा रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा