Mumbai Railway Stations Under Amrit Bharat Station Scheme: भारतीय रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. या संदर्भात, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ABSS अंतर्गत १५ स्थानकांचे रूप पालटणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबई विभागातील अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत बदलण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांची यादी तसेच या स्थानकावर कोणते बदल होणे अपेक्षित आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा