मुंबई : माथाडी कामगारांच्या विशेष गृहनिर्माणासाठी राखीव असलेल्या कांदिवली पश्चिम येथील २७ एकर भूखंडाच्या वापरातील अनियमिततेबाबत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर राज्य शासनाने निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी निर्णय घेऊन अनियमितता रद्द केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या भूखंडाच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकाची नियुक्ती झाल्यानंतरच या भूखंडाच्या वापरातील अनियमितता तात्काळ दूर करण्याचा चमत्कार घडला आहे. एरवी नस्तींवरील धूळ झटकण्यासही महसूल विभागाकडे वेळ नसतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा