मुंबई : गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजना आणली. मात्र नाशिकमधील आठ विकासकांनी २० टक्क्यांची अट आपल्या प्रकल्पाला लागू होऊ नये यासाठी सलग भूखंडांचे तुकडे पाडून प्रकल्प रेटल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणाची म्हाडा प्राधिकरणाने गंभीर दखल घेत यासंबंधी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. म्हाडाच्या या पत्रानंतर अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी लवकरच विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीने चौकशी पूर्ण केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा