मुंबई : विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये सजग राहून आपत्तीनुसार नागरिकांनी उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ‘आपदा मित्र’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन महिन्यांत ८२० स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले असून, अनेकांनी रस्त्यामध्ये घडलेल्या प्रसंगांमध्ये नागरिकांचे प्राणही वाचविले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ‘आपदा मित्र’ संकटात धावून येत असल्याचे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा