मुंबई : भविष्यात मुंबईला पाच प्रमुख वातावरणीय धोके आहेत. शहरी उष्णता, शहरात येणारे पूर, दरड कोसळणे, सागरतटीय धोके, वायू प्रदूषण हे महत्त्वाचे धोके आहेत. दाट वस्ती, कमी होत असलेली हिरवळ, सूर्यकिरणे प्रतिबिंबित करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर यामुळे उष्णतेचा धोका वाढत आहे. अतिवृष्टीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये मुंबईच्या संदर्भातील पाच प्रमुख वातावरण जोखीमांचा समावेश करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा