सहा तास पाऊस पडला तरी पाणी साचणार नाही
मुंबई : सांताक्रूझ पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठी दुवा असणाऱ्या मिलन भूयारी मार्ग अर्थात मिलन सब-वेच्या सखल भागात पावसाचे पाणी साचण्यापासून दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. सुमारे ३ कोटी लिटर क्षमतेची ही टाकी संपूर्ण भरण्यासाठी २ पंप व सोबत एक जलवाहिनी, तर टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त एक पंप अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल सहा तासांपर्यंतचा पाणीसाठा या भूमिगत टाकीमध्ये करता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा