मुंबई : मुंबईकरांकडून कचरा संकलन शुल्क वसूल करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाचा भाग म्हणून मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क आकारण्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यावेळी हे शुल्क लावण्यासाठी घनकचरा विभागाने तयारी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सोमवारी याबाबत सादरीकरणही करण्यात आले. मात्र शुल्क आकारण्याबाबत कोणत्याही निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच पालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून राजकीय पक्षांकडून आदीच कचरा संकलन शुल्काला विरोध झाला आहे. परिणामी, शुल्क आकारण्याची शक्यता कमी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा