मुंबई : समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विचाराधीन असलेल्या निःक्षारीकरण प्रकल्पाचा निर्णय आता महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारित आहे. प्रकल्प विभागाने या संदर्भातील प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा तयार केला असून आयुक्तांच्या मंजुरीनंतरच निविदा मागवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी राज्य सरकारशीही चर्चा करावी लागणार असल्यामुळे याला राजकीय वळण येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा