मुंबई : मुंबईतील उद्यानांत यापुढे कोणतीही अनुचित घडना घडल्यास त्यासाठी उद्यानांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल. त्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्यावतीने सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. गेल्या वर्षी वडाळास्थित महापालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, महापालिकेच्यावतीने वरिष्ठ वकील अनिल सिंह आणि ऊर्जा धोंड यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा