मुंबई : मुंबई – नाशिक प्रवास जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे – ठाणे दरम्यानच्या २३.८०० किमी लांबीच्या महामार्गाचे आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करून ठाणे – वडपे प्रवास सुकर आणि जलद करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा