बसमधील गर्दीत तिकीट काढताना उडणारा गोंधळ टाळण्यासाठी, तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांपूर्वी मुंबईत विनावाहक बस सेवा सुरू केली. मात्र या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही थांब्यावर वाहक उपलब्ध नसल्याने चालकांना बस थांबविणे शक्य होत नाही. तसेच बसमध्ये वाहक नसल्यास प्रवाशांना पुढील थांब्यावरील वाहकाकडून तिकीट मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. मुंबईतील काही थांब्यावर असे प्रकार सर्रास होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा