मुंबई : हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मंगळवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली. तसा पाऊसही मंगळवारी सुट्टीवर गेला. सकाळपासून मुसळधार तर नाहीच तुरळक ठिकाणी एखादी सर रिपरिपली. अचानक आयत्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत नागरिकांनी नजीकचे निसर्गपर्यटन स्थळ आणि मॉलकडे धाव घेतली. मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्याला रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले. कोकणात अनेक नद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्या तर मुंबई, ठाण्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा