मुंबई : मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसराला सोमवारी वळीवाच्या सरींनी झोडपून काढले. पहिल्याच पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली. सकाळी ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे तर दुपारनंतर वादळ आणि पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. सायंकाळी पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला. दिवसभरांत मध्य रेल्वेवरील १५०, तर पश्चिम रेल्वेवरील २६ फेऱ्या रद्द झाल्या. यामध्ये मेट्रो सेवाही विस्कळीत झाली. त्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा