Mumbai Ring Road Project MMRDA Masterplan : मुंबई २४ तास जागी असते असं म्हटलं जातं. मात्र खरंच मुंबईकर २४ तास काम करत असतात का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. कारण, मुंबईकरांच्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा प्रवासात जातो. प्रत्येक मुंबईकर व मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, खोपोली नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार, इत्यादी ठिकाणी राहणारे लोक दररोज सरासरी दोन ते चार तास प्रवास करतात. मुंबईकर बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. दुसऱ्या बाजूला, कोलकाता आणि दिल्लीसारखं मेट्रोचं जाळं मुंबईत नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईकरांना चांगली वाहतूक व्यवस्था लाभलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा