मुंबई : सायबर फसवणुकीत पूर्वी नायजेरीयन टोळ्याची मक्तेदारी होती. मात्र आता भारतात अनेक ठिकाणी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर फसवणुकीसाठी कुख्यात जामताराच्या धर्तीवर देशात अनेक ठिकाणी अशा सराईत टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम रोखीमध्ये काढून ती विविध व्यवसाय व मालमत्तांमध्ये गुंतवली जात आहे. गेल्यावर्षी एकट्या मुंबईत १२०० कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा