मुंबई : दहशतवादाशी संबंधित प्रकरणांची चौकशी तपास यंत्रणांकडून सांप्रदायिक किंवा धार्मिक पूर्वग्रहातून केली जाते. ही बाब आतापर्यंतच्या अशा प्रकरणांतून स्पष्ट झाली आहे, असा आरोप मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषसिद्ध आरोपींच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. त्याचवेळी, आपण निर्दोष असून गेल्या १८ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असल्याचा दावाही या आरोपींच्यावतीने करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा