मुंबई : या पावसाळ्यात मुंबईतील खड्ड्यांबाबत आलेल्या एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी पश्चिम उपनगरातून आल्या आहेत. यावर्षी पालिकेच्या रस्ते विभागाने एकूण ३४,३९२ खड्डे बुजवले असून त्यातील सर्वाधिक खड्डे हे अंधेरी ते मालाड परिसरातील आहेत. खड्ड्यावरून न्यायालयाने पालिकेला फटकरल्यानंतर पालिकेने खड्ड्याबाबतचा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे. एकूण खड्डयांपैकी सर्वाधिक खड्डे हे अंधेरी जोगेश्वरीच्या पूर्व भागातील आहेत. या भागातून २९६३ तक्रारी आल्या. मालाडमधून २७०९ आणि अंधेरी जोगेश्वरीच्या पश्चिम भागातून २४३२ तक्रारी आल्या. एकूण तक्रारींपैकी पश्चिम उपनगरातून खड्ड्यांच्या १६,१७० तक्रारी आल्या. त्या तुलनेत पूर्व उपनगरातून ७८८५ तक्रारी रहिवाशांनी केल्या तर शहर भागातून १०,३३७ तक्रारी आल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा