मुंबई : ऑगस्ट महिन्यात दडी मारणाऱ्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोर धरल्याने करपून चाललेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अवर्षणामुळे पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतील धरणक्षेत्रांत चांगला पाऊस होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली तर, नाशिकमधील अनेक धरणे तुडुंब झाल्याने विसर्ग सुरू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा