मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात चालढकल केल्याप्रकरणी मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आता शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. येत्या दोन महिन्यांत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण केले जाईल असे हमीपत्र पालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे पाठवले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी आता युद्धपातळीवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची शिक्षण विभागाची लगबग सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा