मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी इतर मागासवर्गासाठीच्या ६३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. जाहीर होणाऱ्या आरक्षणाबाबत २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा