घराच्या सुरक्षिततेच्या बाबतीत इतर भारतीयांच्या तुलनेत मुंबईकर जास्त जागरूक असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. एक-चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांच्या बाबतीत घरफोडीचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. सुरक्षाविषयक उत्पादने बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी गोदरेज सिक्युरिटी सोलुशन्सने (जीएसएस) आज त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून आढळून आलेले निष्कर्ष जाहीर केले. घर व मौल्यवान वस्तू यांच्या सुरक्षेच्या बाबतीत भारतातील विविध शहरांमधील लोकांच्या काही अतिशय चांगल्या तर काही असुरक्षित सवयी यातून दिसून येतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा