मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. लहान मुले सर्दी, खोकला व तापाने त्रस्त झाली आहेत. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच वयस्क नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा