मुंबई : मुंबईत दोन्ही उपनगरांसह शहरातील अनेक पदपथांची दुरावस्था झाली आहे, तर बहुतांश पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, नागरिकांना चालण्यायोग्य पदपथ उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. मात्र, या समस्येकडे आता महापालिकेने गांभीर्याने पाहायला सुरुवात केली असून लवकरच पदपथांची एकूण स्थिती सुधारण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी महापालिकेने एकात्मिक पदपथ धोरण तयार केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा