मे अखेरपर्यंत पुरेसे पाणी मिळेल
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींजमधील गृहप्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मे अखेरीसपर्यंत बोळींजमधील म्हाडा वसाहतीला पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन वसई – विरार महानगरपालिकेकडून देण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा