मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात विहार तलाव तुडुंब भरून वाहू लागल्यांनंतर लाखो पाणी वाया जाते. अनेकदा अतिवृष्टीमुळे हे पाणी नदी – नाल्यांमधून लगतच्या वस्त्यांमध्येही शिरते. परिणामी, नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पालिका प्रशासनाने वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तलावातून ओसंडून वाहणारे पाणी भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी लवकरच विहार उदंचन केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यातही काही प्रमाणात मदत मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा